असंच अनुभवलं म्हणून.....
एक विचार आठवणीत ठेवायच्या नादात
दुसरा हवेत विरून गेला।
आयुष्यात पण असंच घडत असतं
मन मानत नसलं तरी काहीतरी सोडावं लागतं
आणि मनात नसलं तरी काहीतरी सोबत घेऊन जगावं लागतं।
काहीतरी सुटल्यानंतर , काहीतरी मिळाल्याचा आनंदही गौणच ठरतो।
घडामोडी, अनुभव, प्रत्यय, रुक्षता, व्यथितता, हिरमोड,आनंद, उल्हास, समर्पण, सेवा, भक्ती , श्रद्धा, निर्वाण, शून्य, स्थिरता , उद्विग्नता आणि व्यक्तता, जिंकणं आणि हरणं।
यालाच तर एकंदरीत आयुष्य म्हणायचं असतं।mayurpanhale.blogspot.com
एक विचार आठवणीत ठेवायच्या नादात
दुसरा हवेत विरून गेला।
आयुष्यात पण असंच घडत असतं
मन मानत नसलं तरी काहीतरी सोडावं लागतं
आणि मनात नसलं तरी काहीतरी सोबत घेऊन जगावं लागतं।
काहीतरी सुटल्यानंतर , काहीतरी मिळाल्याचा आनंदही गौणच ठरतो।
घडामोडी, अनुभव, प्रत्यय, रुक्षता, व्यथितता, हिरमोड,आनंद, उल्हास, समर्पण, सेवा, भक्ती , श्रद्धा, निर्वाण, शून्य, स्थिरता , उद्विग्नता आणि व्यक्तता, जिंकणं आणि हरणं।
यालाच तर एकंदरीत आयुष्य म्हणायचं असतं।mayurpanhale.blogspot.com
No comments:
Post a Comment